पोस्ट्स

नागेश भोसले यांच्या हस्ते " भव्य नोकरी महोत्सव" चे उद्घाटन

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी). पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवुन देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी " भव्य नोकरी महोत्सव" चे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केले आहे.      या नोकरी महोत्सव मध्ये महाराष्ट्रातील ५० कंपन्या सहभागी झाले आहेत.या कंपन्या मधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे.      पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिल दादा सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मनोवस्था जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे.      या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवाराला या ठिकाणी आलेल्या विविध कंपन्यांच्या कडून मुलाखत घेतली जाणार आहे.आणि कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेमणूकी चे पत्र दिले जाणार आहे.     या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नाग...

"तुम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे की नातीगोती बघणारा नेता पाहिजे " .....मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील उमेदवार दिलीप बाबू धोत्रे यांनी आपला गाव भेटीचा दौरा पंढरपूर तालुक्यामधील सुरू केलेला आहे. त्यांच्या गादेगाव येथील गाव भेटीच्या दरम्यान मध्ये त्यांनी सत्ताधारी आमदार हे निवडणुकीच्या तोंडावर नातीगोती व पाहुणेरावळे यांच्या संपर्कामध्ये ते राहू लागले आहेत. परंतु या आमदारांनी या नातेगोते व पाहुणेरावळ्यांना पाच वर्षात कधी साधे विचारपूस तरी केली आहे का ?असा सवाल करत दिलीप बापू धोत्रे यांनी सत्ताधारी आमदारावर सडकून टीका केली. तुम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे की नातेगोती बघणारा नेता पाहिजे?  असे विचारणा गादेगाव येथील ग्रामस्थांना त्यांनी केली. काम करणाऱ्या उमेदवाराला लोकांनी मतदान केले पाहिजे. मी काम करणारा माणूस आहे सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला समस्येला धावून जाणारा मी आहे. कोरोना कालावधीमध्ये असंख्य लोकांना मी मदत केली आहे. गोरगरीब लोकांना मी अन्नदान व धान्य वाटपाच्या माध्यमातून माणुसकीच्या नात्यातून मी मदत केली आहे. महागडे हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याची आर्थिक परिस्थिती नसलेल्या गोरगरीब लोकांसाठी मी ...

" लोकांनी ,पंढरपूर मंगळवेढा च्या आमदाराला तीन हजार कोटींचा निधी कुठे वापरला ते विचारावे"..... मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) तीन हजार कोटींचा निधी पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधून विकासासाठी खर्च केला असे आमदार सांगत फिरत आहेत.प्रत्येक गावात तीस कोटी रुपये खर्च केल्यास शंभर गावे तीस कोटी रुपये खर्च केल्यास तीन हजार कोटी रुपये होतात .मग सर्व सुविधा का झाल्या नाहीत.हे मतदारांनी आमदाराला विचारावे.असे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी कोर्टी गावातील गावभेट दौरा मध्ये बोलत असताना ते म्हणाले.   कार्यालयात   पैसे दिल्याशिवाय घरकूल योजना मंजूर होत नाही. बेरोजगार युवकांना रोजगार नाही.शिकून झालेले तरुण गाव सोडून पुणे मुंबई ला जात आहेत.पंढरपूर तालुक्याला एम आय डी सी नाही.जर या ठिकाणी उद्योग धंदे आल्यास गावातील सर्व तरुणांना काम मि‌ळू शकते . परंतु या पंढरपूर तालुक्यात उद्योग धंदे येऊ नये म्हणून हे भाजपाचे नेते विरोध करीत आहे.    सुशिक्षित तरुण वर्गही आपल्या मागे फिरला पाहिजे अशी मानसिकता या नेतेंची आहे.हे सर्व संपवायचे असेल तर मला एक वेळ संधी द्या मी सर्व बदल केल्याशिवाय राहणार नाही.     एमआयडीसीला विरोध करणाऱ्या भाजपाचा नेत्यांना घरी बसवले पाहिजे टाटा ब...

"बैलगाडा शर्यत पहाण्यास अलोट गर्दी " .. अभिजीत आबा पाटील यांनी शेतकऱ्यांचे मन केले काबीज.....

इमेज
पंढरपूर (प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये थोड्याच दिवसात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत दादा पाटील यांनी माढा तालुक्यातील सर्व जनतेचे मन जिंकण्यामध्ये यशस्वी ठरल्याचे आज दिसून येत आहे.     अभिजीत आबा पाटील यांनी संपूर्ण माढा विधानसभा मध्ये गावभेटीच्या माध्यमातून शेतकरी सुशिक्षित बेरोजगार तरुण त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक, माता भगिनीयांच्यासाठी एक आशादायी चित्र माढा तालुक्यामध्ये निर्माण केल्याचे आज पहावयास मिळत आहे. माढा तालुक्यातील विविध गावांमधून खेळ पैठणीचा कार्यक्रमा आयोजित करून माता-भगिनीचे मन जिंकल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांची आवडती शर्यत म्हणजे बैलगाडा शर्यत या बैलगाडा शर्यतीचे आयोजन माढा तालुक्यातील कुर्डवाडी रोडवरील असलेले बावी या गावी आज रोजी संपन्न होत आहे. या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी असंख्य शेतकरी वर्ग बावी या ठिकाणी दाखल झालेले आहेत.    हजारोच्या संख्येने बैलगाडा शर्यतीचे आवड असणारे लोक शेतकरी वर्ग तरुण वर्ग या ठिकाणी जमलेला आज पहावयास मिळत आहे. लाखो रुपयांची बक्षिसे या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक त्याचप्रमाणे द्वितीय क...

"उद्या हजारो युवकांना नोकरी मिळणार " अनिल दादा सावंत यांचा " भव्य नोकरी महोत्सव"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगार नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. हा भव्य नोकरी महोत्सव अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव भरवला जाणार आहे. उद्या दिनांक 6 रविवार 2024 रोजी संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी दहावी, बारावी, त्याचप्रमाणे आयटीआय, इंजिनियर तसेच अन्य प्रशिक्षण घेतलेले युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.        यावेळी वेगवेगळ्या 50 कंपन्या सहभागी होणार असून या 50 कंपन्यांच्या माध्यमातून येऊ युवक व युवतींना नोकरी लाभणार आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. तरी गरजू बेरोजगार तरुणांनी आपले शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे सोबत आणावीत. असे आवाहन करण्यात आले आहे. तरी बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा.       पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कित्येक सुशिक्षित बेरोजगार नोकरी पासून वंचित राहिलेले आहेत. अशा युवकांना नोकरी मिळावी म्हणून व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा म्हणून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत...

" हजारो कोटींचा निधी आणला म्हणून हे आमदार सांगतात मग विकास का झाला नाही?"...... मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या कार्यालया समोरील रस्त्यावरील खड्डे पडले आहेत ते बुझवू शकत नाहीत.आणि जनतेला हजारों कोटीचा विकासनिधी आणला म्हणून सांगत आहेत.हे सत्ताधारी जनतेला फसवत आहेत.अशा खोटेबोल पण रेटून बोल अशा नेत्यांना जनतेनी घरचा रस्ता दाखवावा.      पंढरपूर तालुक्यात शंभर गावे आहेत.हजारो कोटीचा निधी आला तर प्रत्येक गावाला ३० कोटी रुपये यायला हवे हे तीस कोटी रुपये गावांसाठी आले का? असा खोचक प्रश्न दिलीप बापू धोत्रे यांनी विचारला.      मुंढेवाडी या गावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्या प्रचारसभेत सत्ताधारी आमदारांवर सडकून टीका केली.युवकांच्या हाताला काम देण्यात अपयशी ठरलेल्या आमदाराला जनता पुन्हा निवडून देऊ नका.एम आय डी सी विरोध भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.हे पंढरपूर तालुक्यातील जनतेने लक्षात ठेवले पाहिजे.येत्या विधानसभा निवडणुकीत या आमदाराला घरचा रस्ता दाखवावा.       भारत भालके यांचे नाव घेऊन मतांसाठी राजकारण केले जात आहे.कै भारत भालके यांची परंपरा...

"कै भारतनाना भालके यांची परंपरा मी चालवत आहे." ....मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) भारत भालके यांचे नाव घेऊन राजकारण केले जात आहे.परंतू मी कै भारत भालके यांची परंपरा चालवत आहे.मी एक साधा कार्यकर्ता आहे.कोरोणा काळातील माझे काम संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे.मी लोकांची कामे स्व खर्चाने करीत आहे.कोणतीही सत्ता नसताना कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मी सर्वसामान्य जनतेची कामे करत आहे.    सत्ताधारी आमदार कोट्यावधी निधी आणला म्हणून सांगतात मग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विकास का झाला नाही? .असा प्रश्न दिलीप बापू धोत्रे यांनी आज रांजणी या गावी विचारला.      आपल्या तालुक्यातील सुशिक्षित तरुण हा नोकरी साठी पुणे , मुंबई कडे जात आहे.आपल्या तालुक्यातील या नेते मंडळीने कुठलाही उद्योग धंदे ,कारखाने आणले नाही.कारण येथील तरुणाला काम मिळाल्यावर या नेत्यांच्या मागेमागे कोण फिरणार? कित्येक वर्षांपासून येथील तरुणांना फसवण्याचे काम या आजी,माजी आमदारांनी केले आहे.     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील या तरुणांचा शाप या नेत्यांना लागल्या शिवाय राहणार नाही.आता येथून पुढे मतदार बंधू भगिनींने अशा लोकांना घरचा रस्ता दाखवावा.     ...