पोस्ट्स

" विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघातील असंख्य प्रश्नांची मांडणी करणारा आणि योजना कार्यान्वित करणारा आमदार " अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर.... .      मोजून तीन महिन्यात तीस वर्षाची एकाधिकार शाहीची निष्क्रिय राजवट उलटवून  टाकून माढा तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील 40 गावांच्या साठी जिवाचे रान करणारा सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी तरुण-तरुणी आणि वयोवृत्त जेष्ठ नागरिकांच्या साठी त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि माढा तालुक्यातील असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनाला असंख्य प्रश्नातून वाचा फोडणारे आणि आपली जनहिताची मागणी मान्य करण्यामध्ये आपली आमदारकी पणाला लावणाऱ्या युवा आमदाराला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

" पंढरपूर मंगळवेढा भागातील वीज प्रश्न तातडीने सोडविला जाणार "..... आमदार समाधान दादा अवताडे

इमेज
 पंढरपूर.... .    पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये वीज पुरवठा हा खंडित होत होता यावर उपचार म्हणून मग पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी विधानसभेमध्ये ऊर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांना आठ तास वीज मिळावी म्हणून मागणी केली होती ती मागणी पूर्ण करत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबंधित वीज अधिकाऱ्यांना आदेश दिला या मतदारसंघातील शेतकऱ्यांना वीस पुरवठा तसेच वीज विषयक अन्य प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा आदेश त्यांनी दिला. .    आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांना वीज विषयक येणाऱ्या या अडचणी बाबत समस्या बाबत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मंगळवेढा येथे महावितरण चे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करणे पंढरपूर येथे महापारेषण चे नवीन विभागीय कार्यालय मंजूर करणे नागरिकांना किमान आठ तास वीज पुरवठा उपलब्ध करून देणे तसेच अपूर्ण सब स्टेशनची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली गादेगाव सब स्टेशनचे अर्धवट स्थितीत अ...

"नियोजित कॉरिडोर ची व्याप्ती वाढवावी लागणार"...... . छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा कृष्ण मंदीर प्रदक्षणा मार्ग यंदा प्रचंड गर्दीचे दर्शन.

इमेज
पंढरपूर. .   यंदाची आषाढी यात्रेत गर्दीचा महासागर पंढरपूरवासीयाना पहायला मिळाला.अभूतपुर्व अशी आषाढी यात्रा भरल्यामुळे आलेल्या भक्ताची संख्या किती लाखाची आहे याचा अनुमान काढणे अशक्य  वाटत आहे. .   आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसर प्रदर्शना मार्ग चौफाळा, श्रीकृष्ण मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, गजानन महाराज मठ तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आली. वारकरी बांधवांना चालताना अनेक अडचणी आल्याचे दिसून आले. .     वारकरी भाविक भक्त हे पंढरपूरला जोडणाऱ्या विविध मार्गावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपल्या राहुट्या व त्या परिसरातील मठामधून, घरामधून आपला मुक्काम केल्याचे दिसून आले. पंढरपूर शहरातील मंदिर परिसरांमधील अनेक घरांमधून तसेच प्रदर्शना मार्गावरील अनेक घरामधून वारकरी भाविक पिढ्यानपिढ्या मुक्कामास येत असतात या भाविकांना देखील या गर्दीचा त्रास झाल्याचा दिसून आला  .     कॅरिडोर ची व्याप्ती ही वाढवण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून कॉरिडोर ची सुर...

" वारकरी संप्रदाय कडे सर्वाना सामावून घेण्याची क्षमता आहे".....ह.भ.प.भगवती बाई दांडेकर.

इमेज
 पंढरपूर.... .   महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ची मोठी परंपरा आहे वारकरी संप्रदाय हा नम्र आणि लिंग आहे त्याच्याकडे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे तेथे जातीचा धर्माचा किंवा स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव नाही कोणी श्रीमंत कोणी गरीब नाही लहान थोर सर्व एक समजले जातात. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये जीवनाचे सत्य उद्दिष्टे सांगितलेली आहे. .  भगवती बाई दांडेकर आपल्या प्रवचनात पुढे सांगत असता त्या म्हणाल्या की ज्ञानेश्वरी समजून घ्यायचे असेल तर प्रथम माणूस कळला पाहिजे वारकरी संप्रदाय हे चांगलं जीवनाचे दर्शन आहे. परमात्मा पांडुरंग ज्ञानेश्वर ही माऊलीचे रूपे आहेत माऊली म्हणजे आई ची सर्व सोपे करून सांगते सर्वांवर जीवापाड प्रेम केले जाते जिच्या कुशीत विसावले की आराम मिळतो त्यामुळे अनुभवाच्या ज्ञानातून संत मार्गाने ईश्वर ईश्वराकडे जाता येते परमात्म्याच्या स्मरणाने आपल्याला हे साध्य करता येते असे भगवती बाई दांडेकर यांनी आपल्या प्रवचनांमधून सांगितले. .     विश्वशांती केंद्र माईर्स एम आय टी पुणे भारत चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या आशीर्वादान...

" आषाढी यात्रेमधील ही गर्दी पाहता कॅरिडॉर हा गरजेचा असून प्रदक्षना मार्ग व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी देखील कॅरिडॉर ची गरज "

इमेज
 पंढरपूर.... .   आज विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने एकादशीच्या दिवशी 25 ते 30 लाख लोकसंख्या ही पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत आहे. मंदिर परिसरामध्ये गर्दीने दाटीवाटी झालेली नेहमीप्रमाणे दिसत आहे. या भागांमधून कॅरिडॉर हा होणार आहे. मंदिर परिसरातील असंख्य घरे दुकाने हे बाधित होणार आहेत हे जरी सत्य असले तरी येत्या 25 ते 50 वर्षाच्या कालावधीमध्ये विठुरायाकडे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही प्रत्येक वर्षी वाढत जाणार आहे. तरी पंढरपूर शहरातील जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो भला मोठा केला तरच भाविक भक्त हे या प्रदक्षिणा मार्गावर फिरू शकणार आहेत. अन्यथा पुन्हा या परिसरामध्ये गर्दीची दाटीवाटी आणि चेंगराचेंगरी ही उद्भवू शकते तरी शासनाने कॅरिडॉर प्रमाणे प्रदक्षिणा मार्गावरील देखील रस्ते डीपी अंतर्गत न घेता ते कॅरिडॉर मध्ये घेऊन रस्ते मोठे करण्याचे नियोजन केले तरच या गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. अन्यथा खूप मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते. .     काही वर्षांपूर्वी पंढरपूर शहरातील कॅरिडॉर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून होणार असल्याचे बोलले जात होते व...

. " शेतमाला ला योग्य भाव मिळावा ही विठूराया साकडं घालायला हवे होते".....सामान्य शेतकरीची मागणी..

इमेज
 पंढरपूर.... .   विठूरायाच्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने शासकिय पुजा राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या शुभहस्ते पार पडली.सोबत त्याच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या. .   यंदाच्या आषाढी यात्रेच्या महापुजाचा लाभ वारकरीभक्त बाबासाहेब माने सौ.प्रभावती माने याना झाला. .    यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या सोबत अन्य मान्यवर आणि मंदीर समितीचे अध्यक्ष गहणिनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. .   मुख्यमंत्री फडणवीस यानी विठूराया कडे साकडे घातले यंदा पाऊस भरपूर पडावा शेतकरी राजा सुखी समाधानी व्हावा.असे साकडे घातल्याचे फडणवीस यानी सागितले. .   राज्यातील तसेच संपूर्ण देशातील बळीराजा हा आपले शेतशिवार बहरुन यावा.धनधान्य भरपूर यावे देशातील सर्वसामान्य जनता सुखी व्हावा अशी अपेक्षा विठूरायाकडे मागतो.शेतीसाठी लागणारे बी बियाणे,खते स्वस्त व्हावे,शेतीमाला ला योग्य भाव मिळावा शेतकरी कर्जमुक्त व्हावा,आणि सुख समाधान आपल्या जीवनात यावे असे साकडे विठूराया ला घालतात. .   मुख्यमंत्री यानी भरपूर पाऊस पडावा.शेतकरी...

" ग्रामविकास व पंचायत राज विभाग वारकरी भावीक भक्तांच्या साठी सेवेसाठी सुरक्षे साठी सदैव तत्पर हजर"

इमेज
पंढरपूर... .  विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरी नगरीत येत असतात.या वारकरी बंधूभगिनी,वयोव्रृद्ध बालगोपाळ,हेआळदी ते पंढरपूर पायी चालत येतात.या भाविकाच्या सेवेसाठी महाराष्ट शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागा कडूनभक्ताच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यात येते.त्या निमित्ताने शासनाच्या वतीने विविध सुखदायक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. .   भाविकासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी,शौचालय,वैद्यकिय  मोफत केले जातात.भक्तासाठी राहण्याची प्रशस्त मोठे तंबू उभे केले जातात.अन्नदान केले जाते़. .  मुख्यमंत्री आरोग्य रथ,मोबाईल चार्जिग सुविधा,औषध उपचार,दिशा दर्शक फलक,अधुनिक औषधोपचाराची सुविधा,हजारोच्या संख्येने वैद्यकिय कर्मचारी,इत्यादी सुविधा ग्रामविकस विगाग पचायत राज विभागाच्यावतीने सोई उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.