" ग्रामविकास व पंचायत राज विभाग वारकरी भावीक भक्तांच्या साठी सेवेसाठी सुरक्षे साठी सदैव तत्पर हजर"

पंढरपूर...

.  विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरी नगरीत येत असतात.या वारकरी बंधूभगिनी,वयोव्रृद्ध बालगोपाळ,हेआळदी ते पंढरपूर पायी चालत येतात.या भाविकाच्या सेवेसाठी महाराष्ट शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागा कडूनभक्ताच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यात येते.त्या निमित्ताने शासनाच्या वतीने विविध सुखदायक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.

.   भाविकासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी,शौचालय,वैद्यकिय  मोफत केले जातात.भक्तासाठी राहण्याची प्रशस्त मोठे तंबू उभे केले जातात.अन्नदान केले जाते़.

.  मुख्यमंत्री आरोग्य रथ,मोबाईल चार्जिग सुविधा,औषध उपचार,दिशा दर्शक फलक,अधुनिक औषधोपचाराची सुविधा,हजारोच्या संख्येने वैद्यकिय कर्मचारी,इत्यादी सुविधा ग्रामविकस विगाग पचायत राज विभागाच्यावतीने सोई उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"