पोस्ट्स

"मच गया शोर माढा नगरी मे" विधानसभेच्या निवडणूकीची हंडी मीच फोडणार.... अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा इथून आपली उमेदवारी असणार असून या माढा विधानसभेच्या निवडणुकीची हंडी आपणच फोडणार. असे वक्तव्य त्यांनी माढा येथील दही हंडी उत्सव निमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व मदतीसाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याच्या उद्देशाने व शेतकऱ्यांना बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्याच्या तयारीने त्या माढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून उभे राहणार आहोत. असे त्यांनी माढा तालुक्यातील विविध कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने व असे कार्यक्रम आयोजित करून माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कामध्ये राहण्याचे त्यांनी ठरवले आहे.      श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे पुढे बोलताना आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपण येणारी 2024 ची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचे सांगितले. अभिजीत पाटील यांच्या या वक्तव्याने माढा तालुक्यातील राजकारणी मंडळींना घाम फोडण्याचे काम अभिजीत पाटील यां...

"राजे लोकांच्या नंतर वारसा परंपरा आमदार, खासदार यांच्या मुलांची सुरु आहे "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी)   संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्या पंचवार्षिक निवडणूक चे वारे वाहू लागले आहे.विविध पक्षाच्या नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरून आपल्या पदरात विधानसभेची उमेदवारी पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.    संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पुढारी मंडळी स्वतः ला किंवा आपल्या मुलाला, पुतण्या,भाचा,मुलगी अशा जवळच्या नातलगांना पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपड सुरू झाली आहे.ही धडपड पाहून सर्वसामान्य जनतेला पूर्वीच्या राजे महाराजे यांच्या वंशपरंपरागत आलेली सत्ता व अधिकार यांची आठवण येते.एकाद्या राजाच्या निधनानंतर त्यांचे वंशज गादीवर बसविले जात होते.आताच्या काळामध्ये आमदार, खासदार असलेल्या व्यक्तीला आपल्या नंतर आपला मुलगा मुलगी ही आमदार खासदार झाला पाहिजे व सत्ता ही ताब्यात राहिली पाहिजे असे धोरण या राजकिय नेते ची असते व आहे.     राजे महाराजे यांच्या नंतर आता हेच आमदार खासदार हे त्या त्या मतदारसंघातील राजे,महाराजे झाले आहेत.आपल्या कुटुंबातील सदस्य सोडून अन्य कोणी आमदार खासदार होता कामा नये ही भूमिका कायम जप्त आलेली आहे.सर्वसामान्य कार्यकर्ते यांना आमदा...

"डॉ.निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शासकीय आरोग्य योजनेची सुरुवात "...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ.निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना या योजनेच्या उद्घाटना निमित्त मोफत सर्व रोग आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे.      दिनांक १ सप्टेंबर 2024 रोजी डॉ. निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक या ठिकाणी सर्व रोग आरोग्य शिबिर मोफत आयोजित केले आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व रोग आरोग्य शिबिर मध्ये मोफत तपासणी केली जाणार आहे. याचा लाभ पंढरपूर शहर तसेच पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन डॉ. निकम यांनी केले आहे.    या ठिकाणी सर्व रोग तपासणी ही तज्ञ डॉक्टरांच्या देखरेख खाली होणार असून यावेळी सी बी सी तपासणी मोफत केली जाणार आहे. ही सी बी सी तपासणी मध्ये रुग्णांना चक्कर येत असेल अशक्तपणा, ताप येणे याची तपासणी होणार आहे. त्याचप्रमाणे मोफत रक्तातील साखरेचे तपासणी होणार आहे. या रोगामध्ये डोळ्याला कमी दिसणे, चक्कर येणे, हातपाय दुखणे आधी आजाराची ...

"देशमुख, शहा, भोसले या आम्हा तिघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळू शकते " .... नागेश भोसले

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभे मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या तिकिटासाठी असंख्य लोक आजी-माजी आमदार तसेच नवे इच्छुक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाची उमेदवारी मागत आहेत. आम्ही देखील पक्षाचे तिकीट मागण्यासाठी पवार साहेबांच्या कडे गेलो होतो. आम्हा तिघांना वसंत नाना देशमुख तसेच मंगळवेढ्याचे शहा व मी स्वतः वैयक्तिक उमेदवारी मागितली आहे. तिघापैकी कोणालाही विधानसभेचे उमेदवारी मिळाली तर आम्ही तिघे एकत्र मिळून उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने आमच्यासारख्या नवीन चेहऱ्याला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून काम करण्याची संधी मिळावी. अशी अपेक्षा पंढरपूर नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये त्याने आपले मनोगत व्यक्त केले.      वसंत नाना देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा विचारविनिमय मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य नेते ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य कार्यक...

"देशमुख जरी नाव असलं तरी मी सामान्य माणूस आहे ".... .. वसंत नाना देशमुख

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माझे देशमुख जरी नाव असलं तरी मी सर्वसामान्य माणसातला माणूस आहे. मला सर्वसामान्य माणसांची ओळख व त्यांच्यासोबत राहण्याची, वागण्याची व त्यांच्यासोबत काम करण्याची सवय ही माझ्या वडीलधाऱ्यापासून लाभलेली आहे. सर्वसामान्य तळागाळातला माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये मदतीला जाण्याची भूमिका आम्हा देशमुख कुटुंबाची आहे. मी तीच परंपरा पुढे चालवीत आहे. त्यामुळे माझे आडनाव जरी देशमुख असले तरी मी सामान्य माणसांमधील सामान्य माणूस आहे. असे आज वसंत नाना देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.       पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये लोकांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार मी व माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते पवार साहेब यांना आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. म्हणून येत्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये मी माझी उमेदवारी राष्ट्...

"भगिरथाचे उमेदवारी मिळवण्यासाठी भगिरथ प्रयत्न "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागलेले आहेत.  लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक ही येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.      या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी ही आता सर्व पक्षांमधून दिसून येत आहे. महायुतीच्या पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आता ही कमी होत असलेली दिसून येत आहे. लोकसभेमध्ये महायुतीला महाराष्ट्र मधून कमी जागा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आता भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट या बरोबर अजित पवार राष्ट्रवादी गट या पक्षाकडे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी करत असल्याचे सद्यस्थितीला तरी दिसून येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरपूर जागा मिळाल्यामुळे त्या महाविकास आघाडीमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी सध्या दिसून येत आहे.     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील इच्छुकांची भाऊगर्दी ही अशीच दिसून येत आहे. भाजपाचे ...

" विरोधकांनी राजकारण करु नये".... मग सत्ताधारी काय करतात.?

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सध्या देशांमधील विविध राज्यात बलात्काराच्या घटना त्या घडत असून लैंगिक अत्याचार बलात्कार अशा अमानवीय या घडत असताना विरोधक हे  राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. अशी परिस्थिती देशांमधील पश्चिम बंगाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीला दिसून येत आहे.     महाराष्ट्रामधील मुंबई जवळील असलेले बदलापूर येथील एका शाळेमध्ये तीन वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते मंडळींनी सत्ताधारी विरोधात आवाज उठवला व या घटनेचा निषेध संपूर्ण राज्यभर होत असल्याचा आपण पाहत आहोत. परंतु या घटनेची सखोल चौकशी व पीडीत मुलीला न्याय व दोषी व्यक्तीला कडक शिक्षा व्हावी. त्याचप्रमाणे शाळेमधील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून व त्या शाळेतील व्यवस्थापनाला जबाबदार धरून कारवाई करायला हवी. अशी मागणी विरोधक करताना दिसत आहे. परंतु सत्ताधारी मंडळी या विरोधकाच्या मागणीला व त्यांच्या मोर्चा व निषेध या प्रकाराला ते राजकारण म्हणू लागलेले आहेत. विरोधक राजकारण कुठल्याही गोष्टीवर करीत आहेत. असा...